शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चिखली-जालना महामार्गातील वनक्षेत्रातील कामास मान्यता द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST

चिखली ते जालना या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणातून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु महामार्गाअंतर्गत ज्या-ज्या ठिकाणी वनविभागाचे क्षेत्र आहे ...

चिखली ते जालना या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणातून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु महामार्गाअंतर्गत ज्या-ज्या ठिकाणी वनविभागाचे क्षेत्र आहे त्या-त्या ठिकाणी संबंधित विभागाने रस्ता कामास मान्यता दिलेली नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्याचे काम रखडलेले आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत राहेरी पुलावरून जड वाहतूक बंद असल्याने त्या मार्गावरील सर्व जडवाहतूक जालना-चिखली मार्गे मेहकर अशा पद्धतीने सुरू असल्याने प्रचंड प्रमाणात वर्दळ वाढलेली आहे. वन विभागाने अडविलेल्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून, त्या रस्त्याची अत्यंत खस्ता हालत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पृष्ठभूमीवर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी वने, भूखंड पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांची मंत्रालयात भेट घेऊन या महामार्गावर वनक्षेत्र असलेल्या ठिकाणी वनविभागाने अडविलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी व महामार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्णत्वास नेण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.