मा.गों.च्या व्यक्तित्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाची मांडणी संघानुकूल केली आहे. इतकी की, ती काढून टाकली तर त्यांच्या जीवनात सामान्यत्वच ऊरू शकते.
...
सात दशकं सामान्य माणसांचं सुखं-दुख ज्यांनी साध्या सरळपण अर्थपूर्ण काव्य-गीतातून व्यक्त केलं, प्रेम शिकवलं, सौंदर्य दाखवलं आणि धर्मापेक्षा श्रेष्ठ असणारा मानवतावाद शिकवला, ते एक श्रेष्ठतम कवी-गीतकार गोपालदास ‘नीरज’
...
कविता आणि मी आमने सामने बसून इंग्लिश भाषेच्या वाचकांना तिची ओळख व्हावी म्हणून २-३ दिवस एक संवाद तयार करत होतो. दोघी बेहिशोबी त्यामुळे शिस्तशीर चालणाऱ्या संवादापेक्षा उलगडत जाणारी कविता मला जास्त भावत गेली.
...
एकूणच पाणी आणि साहित्याची ही ओळख तशी फार जुनी. पण पाण्याचे भीषण वास्तव लक्षात घेता ही वीण अधिक घट्ट करुन जनमानसात तिचा प्रभाव वाढविण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
...