कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने सर्वच जण धास्तावले आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. कुटुंबसोडून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या मजुरांना आपल्या कुटुंबाची काळजी सतावत आहे. अड्याळ येथे आलेल्या १२ मजुरांचीही अशीच घालमेल सुरू होती. काय करावे याची चिंता सतावत ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वाेतोपरी प्रयत्न केले जात आहे. विविध उपाययोजनांसह परदेशातून आणि महानगरातून आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांचे विलगीकरण केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३ जण परदेशातून आले आहेत. तर मुंबई ...
जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही, गाठीला पैसा नाही, सोबत खाण्यापिण्याचीही सोय नाही, अशा स्थितीत शेकडो मजूर मजल दरमजल करीत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतात. काही मजूर सायकलने गाव गाठत आहे. ...
साथरोगाला प्रतिबंध, नागरिकांची सुरक्षितता व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यादृष्टीने जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्याकडून चांगले प्रयत्न होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील उपाययोजनांच्या अनुषंगाने निधी कमी पडू ...
देव्हाडी उड्डाणपूलाजवळ स्थानिक युवकांना ते मजूर जातांना दिसले. तात्काळ एका तरुणाने प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता प्रतिनिधीने तात्काळ तुमसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच त्या मजुरांची भोजनाची व्यवस्था केली. पोलीस नि ...
भंडारा शहरात विविध प्रांतातून आलेले अनेक भटके व्यक्ती व्यवसायाच्या निमित्ताने तळ ठोकून आहे. कुणी रस्त्याच्या कडेला पाल लावून तर कुणी उघड्यावरच डेरा टाकून आहेत. जिल्ह्यात २५ मार्चपासून संचारबंदी लागू झाली. भटक्यांचा व्यवसाय ठप्प झाला. जवळेचे सर्व पैसे ...
चुलबंध खोऱ्यातील पालांदूर परिसर भाजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज वेगवेगळ्या भाज्या भंडारासह परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठविल्या जातात. परंतु गत आठवडाभरापासून या शेतकऱ्यांना आता फटका बसू लागला आहे. सर्वत्र संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे श ...
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीसह कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कुणीही घराबाहेर निघू नये, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र रस्त्यांवरील गर्दी कमी होताना दिसत नाही. महत्वाच्या कामासाठी आणि जीवनावश्यक ...