भंडारा जिल्हा सीमाबंदी सारखीच अनेक ठिकाणी गाव सीमाबंदी करून गावाभवताल जणू तटबंदीच उभारले आहे. महानगर आणि रेड झोनमधून चोरून लपून गावात शिरू पाहणाऱ्यावर ग्रामरक्षा दलाची करडी नजर असून २४ तास येथे खडा पहारा असतो. ...
जिल्ह्यातील ११ शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी त्या त्या गावातील गरजु लोकांना भाजीपाला विनामूल्य पुरवठा करीत आहेत. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तंच्या ७०० कीट तयार झालेल्या असून ४५० कीटचे वाटप झालेले आहेत. जिल्ह्यातील दानशूर शेतकऱ्यांनी जवळपास ५५० क्विंटल ...
नागपूर शहर रेड झोनमध्ये असून अनेकजण विविध मार्गाने भंडारा जिल्ह्यात शिरतात. त्यामुळे ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. शासनाने विविध निर्देश देवून जिल्ह्याची सीमा बंद केली आहे. आता गावकऱ्यांनी त्याही पुढे जावून गावाची सीमा ब ...
जिल्ह्यातील देशी-विदेशी आणि बार व रेस्टारेंटला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिल ठोकले. त्यामुळे मद्यपींना दारु सहज मिळणे कठीण झाले. सुरुवातीच्या १५ दिवसात अनेकांनी लॉकडाऊनच्या आधीच संग्रह करुन ठेवलेल्या दारु प्राशन केली. मात्र १४ एप्रिलनंतर पुन्हा लॉ ...
तालुक्यातील गर्रा येथील काही अज्ञात लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी बावनथडी प्रकल्पा अंतर्गत बनविलेली पाटचारीची तोडफोड केली. त्यामुळे कास्तकारांना नहराचे पाणी ऊन्हाळी पीकाला मिळणे बंद होऊन कास्तकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याबाबतची माहिती शिवसेना ...
भूमिहीन असणारा व घरात ठराविश्व दारिद्रय असणारा कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय मातीपासून संसारउपयोगी भांडे बनविणे, मडके बनविणे, माठांची निर्मितीसह मूर्ती बनविने व त्यांची विक्री करणे. या विक्रीतूनच घराची अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा राहतो. त्यातूनच काही प् ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते. लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरातील चुलबंद नदीखोºयात मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते. अनेक शेतकºयांनी बागायती शेतीवर प्रगती साधली आहे. मात्र आता कोरोनाचे नवे संकट आले आणि शेतकरी ह ...
मार्च महिन्यात तर थेट संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले. यापूर्वी लग्न जुळलेल्यांनी एक तर घरगुती पद्धतीने लग्न आटोपले किंवा पुढे ढकलले. मात्र लग्न समारंभामुळे होणारा व्यवहार ठप्प झाला. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरचेही लग्न लाखाच्या घरात असते. पत्रिक ...
चिखला व डोंगरी बु. खाणीत कंत्राटदार मजुराची संख्या सुमारे १५० इतकी आहे. खाणी लॉकडाऊन झाल्यानंतर मागील तीन आठवड्यापासून मजुरांना कंत्राटदारांनी वेतन दिले नाही. याप्रकरणी मजुरांनी कंत्राटदारांन विचारले असता त्यांनी खाणीकडून आम्हाला राशी मिळालेली नाही. ...