तुमसर: स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही तुमसर तालुक्यातील गटग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जा मिळाला नाही. चार ते पाच गावे मिळून एक ग्रामपंचायत ... ...
लाखनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या परिसरात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांची संख्या अधिक आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समाजातील शेवटच्या घटकाला आरोग्य ... ...
आक्रमक पवित्रा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेत त्यांच्या कक्षातच तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून घेराव घातला. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत खंडविकास अधिकारी यांनी घरकूल लाभार्थ्यांकडून अवैध वसुली करणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता बारस्कर यांना ...
भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच भाजीपाला आणि गव्हाचे पिकही घेतले जाते. यंदा प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध पिकांची लागवड केली. या पिकांना आता रासायनिक खतांची गरज आहे. परंतु, किरकोळ विक्रेत्य ...