शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

उन्हाळी धानासह भाजीपाला पिकांवर किडींचा प्रादूर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:00 AM

तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळी रोवणीची कामे आटोपली आहेत. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकºयांचे भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गत काही दिवसांपासून वातावरण बदलत असल्याने भाजीपाला पिकांवर संक्रात आली आहे. उन्हाळी धानावर करपा, कडाकरपा रोगासह खोड पोकरणाºया अळीने शेतकरी चिंतेत आहे. खोडकिड्याचा प्रादुर्भाव देखील काही ठिकाणी दिसून येत आहे.

ठळक मुद्देकडाकरपा रोगाने शेतकरी चिंतेत : भाजीपाला उत्पादक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : अवकाळी पावसासह वातावरणातील सातत्याने होणाऱ्या बदलामुळे उन्हाळी हंगामातील धान पिकावर रोग किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळी रोवणीची कामे आटोपली आहेत. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकºयांचे भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गत काही दिवसांपासून वातावरण बदलत असल्याने भाजीपाला पिकांवर संक्रात आली आहे. उन्हाळी धानावर करपा, कडाकरपा रोगासह खोड पोकरणाºया अळीने शेतकरी चिंतेत आहे. खोडकिड्याचा प्रादुर्भाव देखील काही ठिकाणी दिसून येत आहे.तालुक्यात सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी धान पिकाची रोवणी झाली आहे. यावर्षीच्या दमदार पावसामुळे तालुक्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वारंवार फवारणी करुन देखील किड नियंत्रणात येत नसल्याने शेतकºयाच्या खर्चात वाढ झाली आहे. शासनाने कृषी विभागामार्फत शेतकºयांना मोफत औषधांचा पुरवठा करण्याची गरज आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने शेतकºयांना पीक कर्ज भरण्यासाठी देखील पैसे नसल्याने शासनाच्या मदतीची गरज आहे. गत आठ दिवसांपासून कोरोना संकटाने शेतकºयांचा भाजीपाला बाजारपेठेत विक्री होत नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकºयांना तात्काळ शासनाने मदत करावी, अशी तालुक्यातील शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी