शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

खोटे आरोप खपवून घेणार नाही : गोवर्धनराव सानप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST

गोवर्धनराव सानप पुढे म्हणाले, मुंडे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असून, महाराष्ट्राची शान आहेत. युवकांचे हृदयस्थान असून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न ...

गोवर्धनराव सानप पुढे म्हणाले, मुंडे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असून, महाराष्ट्राची शान आहेत. युवकांचे हृदयस्थान असून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक काही मंडळी करीत आहेत. एका स्रीने केलेल्या आरोपात प्रत्यक्षात सिद्ध होण्याच्या अगोदरच केवळ राजकीय लाभ उठवण्याचा उद्देशाने त्यांच्यावर केलेली चिखलफेक ही शुद्ध सूर्यावर थुंकण्यासारखी गोष्ट आहे. ही अत्यंत निंदनीय बाब असून, या सर्व रचित प्रकरणातून मुंडे अलगद बाहेर येतील आणि पुन्हा जनसेवेचा घेतलेला वसा सार्थ ठरवतील, असा जनतेला विश्वास आहे, असे सानप म्हणाले.

आरोप धांदात खोटे : रेखा फड

बीड : धनंजय मुंडे यांच्यावर तथाकथित महिलेने २००६ पासून बलात्कार केल्याचे धांदात खोटे आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे विरोधकांना आयतं कोलित मिळालं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. विरोधकांना मला सांगायचे आहे की ते खोटे असते तर ते व्यक्त झाले नसते. त्यांनी तीन दिवसांपूर्वी काय सत्य आहे ते समाज माध्यमावर उघड केल आहे. २००६ पासून अत्याचार झाला असेल तर त्यांनी त्याचवेळी तत्काळ गुन्हा दाखल का नाही केला? त्यांना तक्रार करायला १५ वर्षं का लागली. इतक्या दिवस त्या काय झोपल्या होत्या का, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा फड यांनी उपस्थित केला? आहे.