शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बफर स्टाॅकमधील खत एकाच वेळी उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

सुरेश धस यांची मागणी आष्टी : खताचा बफर स्टाॅक हा परळीतच ठेवल्याने आणि सर्व स्टाॅक एकदाच न काढता टप्प्याटप्प्याने ...

सुरेश धस यांची मागणी

आष्टी : खताचा बफर स्टाॅक हा परळीतच ठेवल्याने आणि सर्व स्टाॅक एकदाच न काढता टप्प्याटप्प्याने बाहेर काढल्याने खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी सर्व खतांचा साठा उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामाचा आढावा घेतला; परंतु जिल्ह्यात खताचा बफर स्टाॅक करायचा असेल तर तो परळीतच केला जातो. परिणामी जसजसा स्टाॅक संपत येतो, त्यावेळी मात्र आष्टी, पाटोदा आणि शिरूर हे तालुके वंचित राहतात. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात खताचा बफर स्टाॅक एकाच वेळी विक्रीसाठी काढावा, अशी मागणी आमदार धस यांनी केली.

काही कृृृृषी दुकानदार हे खताच्या एमआरपीपेक्षा जास्त भावाने खताची विक्री करीत असल्याच्या या अगोदर तक्रारी आल्या आहेत. यापुढे जर कोणताही दुकानदार जास्त दराने खत विक्री करीत असतील तर आमच्या हेल्पलाईनवर आपली तक्रार करावी. त्या व्यापाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही आमदार धस यांनी दिला.