पावसाळा सुरू झाला की खवय्या मुंबईकरांना तळलेली भजी, सामोसे यांचा मोह आवरता येत नाही. मात्र, हे चविष्ट खाद्यपदार्थ खाताना थोडो विचार करा, कारण ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. ...
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालणे संयुक्तिक नसून पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ...