भद्रावतीतील गवराळा शेत शिवारातील परिसरात ४ एप्रिलला २५ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. या रहस्यमय खून प्रकरणाचा पडदा अखरे हटला आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आणि पवित्र रमजान महिना या सारखे सर्वधर्मीय सण-उत्सव असून या सणासुदीच्या काळात आणि रखरखत्या उन्हात लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. सोबतच पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना प्र ...
महाराष्ट्रात सध्या घाणेरडे राजकारण सुरू असल्याची टीका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले. या हल्ल्यामागे भाजप असल्याचा ...
अपघातात एखाद्याचा जीव गेल्यास त्याची शासन, प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्त्याबाबत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही बांधकाम पूर्ण होत नाही. प्रशासन निद्रावस्थेत आहे असा आरोप होत आहे. यासंबंधित अधिकारी व ठेकेदारा ...
रविवारी परत आर्वी येथील जीवनदास गिरसावले यांच्या दोन म्हशींना वाघाने ठार केले व वेजगाव येथील नांदे यांच्या बैलाला जखमी केले. तो वाघ नुकताच आपल्या आईपासून वेगळा झाला असून तो आता शिकार करीत आहे. मात्र, शिकार त्याला खायला मिळत नसल्याने तो वारंवार शिकार ...
लोक संतापाने पेटून उठले आणि तेव्हाच शंभराहून अधिक लोकांच्या जमावाने वीज कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना वीज पुरवठा पूर्ववत करण्यास भाग पाडले. त्याचे झाले असे, की शनिवारी रात्री १०.३० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होता. मात्र, त्यानंतर तो अचानक ख ...