शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले. ...
Chopping Vegetables With Knife: सकाळच्या गडबडीत भाज्या चिरताना अनेकदा चाकू बोटांना कधी लागतो, समजतंही नाही. म्हणूनच तर बघून घ्या एकदा चाकून फटाफट भाज्या चिरण्याची ही खास पद्धत. ...
Summer Special Food: उष्णतेचा त्रास कमी करायचा तर आहारात थोडा बदल करायलाच हवा.. सकाळी, दुपारी आणि रात्रीच्या जेवणात काय खावं, याविषयी वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला.(expert's opinion about diet in summer) ...
कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला व त्यानंतर थेट सिनेट सभागृहात निदर्शने केली. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन माध्यमातून झाले असताना ऑफलाइन परीक्षा का घेण्यात येत आहेत, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. ...
‘महाजेनको’नुसार केंद्र सरकारने एकूण उपयोगाच्या १० टक्के कोळसा आयात करण्याची मंजुरी दिली होती. याअंतर्गत राज्य सरकारने इंडोनेशियातून २० लाख मेट्रिक टन कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ...