मोहपात्रा यांनी सांगितले की, परतावे वजा केल्यानंतर उरणारे प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन यंदा ३.४० लाख कोटी रुपयांवर गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ते ९५ टक्क्यांनी अधिक आहे. ...
Kalyan News: लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरवात होत आहे. १४ ऑगस्ट रोजी कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे ...
खिचडीतील पोषक तत्त्वं शरीराचं पोषण करतात तसेच वजन कमी करण्यासाठीही खिचडी परिणामकारक असते. वजन कमी करण्यासाठी पाच प्रकारच्या खिचडी महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि या केवळ वजन कमी करत नाही तर त्या चविष्टही लागतात. अगदी दोन्ही वेळेस अशा स्वरुपाची खिचडी ...
dengue patients in Aurangabad : पावसाळा सुरू होताच साथीचे आजार पसरू नयेत म्हणून महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत ॲबेटिंग, धूर फवारणी, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, जनजागृती करणे अशी कामे केली जात आहेत. ...