शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

'रेझिंग डे'च्या उपक्रमांमुळे निर्माण होते पोलिसांविषयी आपुलकी

By admin | Updated: January 9, 2016 00:28 IST

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस विभागाने केलेल्या विविध उपक्रमांमधून नागरिकांमध्ये पोलिसाविषयी आपुलकी निर्माण होते, ...

समारोप : विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांचे प्रतिपादन अमरावती : महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस विभागाने केलेल्या विविध उपक्रमांमधून नागरिकांमध्ये पोलिसाविषयी आपुलकी निर्माण होते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी वसंत हॉल येथील 'रेझिंग डे'च्या समारोपीय कार्यक्रमात केले. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस विभागाने २ ते ८ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पोलीस व नागरिकांमध्ये संवाद साधून एकोपा निर्माण करणे व जनजागृती करणे या उद्देशाने हे उपक्रम पोलीस विभागाने राबविले आहे. यादरम्यान पोलीस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शहर वाहतूक शाखा, सायबर सेल, बिनतारी संदेश बॉम्ब शोधक व नाशक पथक, महिला सेल तसेच न्यायवैद्यक विज्ञान शाखेचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून भेटी देणाऱ्यांना माहिती देण्यात आली. तब्बल ४ हजार विद्यार्थी व १ हजार नागरिकांनी पोलीस प्रदर्शनीला भेटी दिल्या आहेत. शुक्रवारी रेझिंग डेच्या समारोपीय कार्यक्रमात विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे आणि मोरेश्वर आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.