शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठन मृगजळच !

By admin | Updated: July 1, 2015 00:34 IST

शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला असला

शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग : मागील वर्षीच्या कर्जदारांचेच कर्जात रुपांतरजितेंद्र दखने अमरावतीशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी फारसे काही पडले नाही. याबाबत साशंकताच आहे. कारण जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार ८२७ शेतकऱ्यांपैकी तब्बल १ लाख ३८ हजार ७६१ शेतकरी हे मागील पाच वर्र्षांपासून थकबाकीदार आहेत. याबाबत प्रशासन म्हणण्यानुसार, कर्जाचे पुनर्गठन हे मागील वर्षीच्या कर्जदार शेतकऱ्यांचेच होईल. त्यापूर्वीच्या नाही. त्यामुळे व शासनाकडून पुनर्गठनासाठी मंजूर व वाटप करण्यात येणाऱ्या रकमेतही फरक असून अद्याप तब्बल ५० टक्के रक्कम अपाप्त असल्याने अनेक शेतकरी वंचित राहण्याचीच शक्यता आहे. शासनाने कर्ज पुनर्गठणासाठी अमरावती जिल्ह्यासाठी १६९५.४४ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. थकीत रक्कम द्यावी५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी स्वरुपात ३९४ कोटी रुपये देण्याचे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. सोबतच २०१४ मधील नैसर्गिक आपत्तीने बाधित मदतीपैकी ४० टक्केच मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे उर्वरित ६० टक्के रक्कम देण्यात यावी. अर्ज करणे आवश्यक कर्ज रूपांतरणासाठी संबंधित बँकेकडे शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी बँकेशी करार करून दिल्यानंतरच कर्ज पुनर्गठन आणि त्यानंतर नवीन कर्जाची उचल शेतकऱ्यांना करता येणार आहे. कर्जाची परतफेड पाच वार्षिक हप्त्यांत करावी लागणार आहे. यापैकी पहिला हप्ता ३० जून २०१५ ला देय राहणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.थकीत कर्जदारांनाच खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते. पण त्यांनाच कर्ज मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. त्याचा सातबारा कोरा करुन नव्याने कर्ज द्यावे. - प्रवीण काडगाळे,शेतकरी.रिझर्व्ह बँकेने सरसकट कर्ज वाटपाची सूचना दिल्यास आदेशानुसार बँकांना सूचना देता येईल. मात्र सध्या रिझर्व बँकेच्या जुन्या सूचनेनुसार कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. अनंत खोरगडे, जिल्हा अग्रणी बँक.मागील वर्षी ज्यांनी कर्ज घेतले अशा चालू खातेदारांचेच कर्ज पुनगर्ठन होणार आहे. त्यांना मागील व यंदाचे मिळून कर्ज फेडावे लागेल. आत्महत्येची नोंद झालेल्या लाभ मिळेल. सुरेश बगळे, तहसीलदार.