शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याणमध्ये पुस्तक खरेदीची सीईओंकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:30 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून वाचनालयासाठी प्रत्येक ७५ विविध स्पर्धात्मक पुस्तके घेण्याबाबतचा ठराव समितीने पारित केला असताना, ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून वाचनालयासाठी प्रत्येक ७५ विविध स्पर्धात्मक पुस्तके घेण्याबाबतचा ठराव समितीने पारित केला असताना, यामध्ये केवळ ३५ पुस्तकेच पुरविण्याचा घाट प्रशासकीय यंत्रणेने रचला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार १४ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी समाजकल्याण समितीने समाजकल्याण विभागाकडून प्रत्येक वाचनालयाला प्रत्यके ७५ स्पर्धात्मक परीक्षेचे पुस्तके खरेदीचा ठराव पारित केला होता. मात्र, याकरिता निविदा प्रक्रिया राबविताना प्रत्यक्षात ३५ पुस्तकांच्या खरेदीचा घाट रचण्यात आला. हा प्रकार समिती सदस्यांच्या निदर्शनास येतात. समितीचा ठराव कुणी बदलविला, टेंडरमधील अटीमध्ये पुस्तकाचा नमुना संबंधित विभागात जमा करण्यात आले, याशिवाय अन्य बाबी संशयास्पद असल्याचे तक्रारदार सदस्य शरद मोहोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

कोट

समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना समितीने ठरविल्याप्रमाणेच कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यात कुठल्याही प्रकारे चुकीचे काम होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

- दयाराम काळे, सभापती, समाज कल्याण समिती