शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विना मास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST

सुमारे दोन लाख रुपयाचा दंड वसूल, गावोगावी पथके तैनात अमरावती; जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा ...

सुमारे दोन लाख रुपयाचा दंड वसूल, गावोगावी पथके तैनात

अमरावती; जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, गत एप्रिल ते २ मेपर्यंत १४ तालुक्यातील ग्रामपंचायतींनी २ लाख ३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती केली जात आहे, तरीही गावोगावी नागरिक विना मास्क फिरताना दिसत आहेत. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ग्रामपंचायतीमार्फत कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी गावस्तरावर पथके नेमण्यात आली आहेत. तसेच पंचायत समितीमार्फत भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भरारी पथक अचानक गावांना भेटी देऊन विना मास्क फिरणाऱ्या, दुकाने, आस्थापनाकडून नियमाचे उल्लघंन करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारत आहे . आतापर्यत १४ तालुक्यात २ लाखावर दंडाची वसुली करण्यात आली आहे. याशिवाय गर्दी करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

कोट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी विना मास्क फिरणाऱ्यावर ग्रामपंचायत व भरारी पथकातर्फे कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी ग्रामपंचायत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे

दिलीप मानकर

उप मुख्य कार्यकारी अधिकारी

पंचायत