शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची निदर्शने

By admin | Updated: August 19, 2014 23:32 IST

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेत निदर्शने केली.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेत निदर्शने केली. तसेच दिवसभर राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाज केले.कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे राज्य सरकारचे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. असे असतांना कर्मचाऱ्यांनी कधीच राज्य सरकार अथवा जनतेची अडचण होणार नाही, असे आंदोलन केले नाही. असे असतांना त्यांना न्याय मिळत नसल्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.राज्य सरकार जि.प. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात अन्यायकारक भूमिका घेते. मात्र, संघटना संयम आणि सामजंस्य राखत आहे. आता सरकारचे डोळे उघडण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उगारण्यात आले असल्याचे विजय कोरडे यांनी सांगितले.आंदोलनात मुख्यालयातील सुमारे ५०० कर्मचारी सहभागी झाले. यावेळी राजू जरे, सुरेश वांढेकर, अशोक कदम, शशिकांत रासकर, संजय गोसावी, राहुल ठोकळ आदी उपस्थित होते.