याबाबत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे दिल्लीचे प्रतिनिधी विश्वदीपराय चौधरी म्हणाले, २०२० मध्ये मुंबईतील अठरा वर्षाच्या युवकाने १९ तासात ८९ किलोमीटर पायी चालण्याचा विक्रम केला होता. आता हा विक्रम जवळेतील ज्ञानदेव पठारे यांनी मोडला. ...
अहमदनगर - राज्यात सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने डिसेंबर २०२०मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्याचा ... ...
शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील शेतकऱ्याने बोअरवेलमधील मोटार (विद्युत पंप) काढण्यासाठीचे यंत्र घरीच बनवले. विशेष म्हणजे हे यंत्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने ... ...