माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि या कायद्याची जाणीवपूर्वक केली जात असलेली बदनामी तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला. ...
अहमदनगर : खरीप हंगामासाठी ६ हजार १२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. या हंगामासाठी २ लाख ५५ हजार ४०० मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. ...