शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी पदयात्रा

By admin | Updated: December 6, 2014 22:55 IST

वेगळ्या विदर्भाची मागणी १०८ वर्षे जुनी आहे. मात्र विदर्भाला न्याय मिळाला नाही. उलट शोषण झाले. विदर्भ विकासात मागे पडला. या विरोेधात जिल्हा वकील संघ, आंदोलन समिती, जनमंच आणि शेतकरी

यवतमाळ : वेगळ्या विदर्भाची मागणी १०८ वर्षे जुनी आहे. मात्र विदर्भाला न्याय मिळाला नाही. उलट शोषण झाले. विदर्भ विकासात मागे पडला. या विरोेधात जिल्हा वकील संघ, आंदोलन समिती, जनमंच आणि शेतकरी संघटनेने येथून जनजागरण पदयात्रा काढली. नागपूर अधिवेशनावर ही पदयात्रा धडक देणार आहे.
सन १९०५ पासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत आहे. त्याकरिता सतत शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. याकाळात मिळालेली आश्वासने फोल ठरली. सिंचन, उद्योग, बेरोेजगारी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, प्रशासनातील रिक्त पदे, विकास कामांचा तुटवडा, निधीची कमतरता यासारखे अनेक प्रश्न विदर्भात निर्माण झाले. यावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने ठोस भूमिका घ्यावी आणि वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीला संमती द्यावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे.
येथील जिल्हा न्यायालयासमोरून पदयात्रेला सुरुवात ाली. बसस्थानकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. पाच कंदील चौकातील लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. तेथून पदयात्रा पुढील प्रवासाला निघाली. ही पदयात्रा वर्धा, खडकी, बुटीबोरी मार्गे १२ डिसेंबरला धडकणार आहे.
जनजागरण पदयात्रेत वामनराव चटप, डॉ.श्रीनिवास खांदेवाले, राम नेवले, अ‍ॅड. अजय चमेडिया, अ‍ॅड. ए.पी. दर्डा, अ‍ॅड. वीरेन्द्र्र दरणे, अ‍ॅड. संतोष कुचनकर, अ‍ॅड. अमोल बोरखडे, सुजित राय, अ‍ॅड. सचिन बोबडे, अ‍ॅड. बी. आर. गोडे, अ‍ॅड. सुरज काकडे, अ‍ॅड जयसिंग चव्हाण, अ‍ॅड. उमेश राऊत, संजय मसराम, दिनेश शाहू, राजेश चव्हाण, रूपेश घोसे, दीपक हांडे, निरंजन दाढे, राजेंद्र डांगे, राजेश पडगिलवार, अजय बिहाडे आदींनी सहभाग नोंदविला. (शहर वार्ताहर)