शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

रसवंती चालकाने दिला माणुसकीचा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 6:00 AM

अभय यांना आपले पाकीट हरविल्याचे लक्षात आले. त्यात रोख १२ हजारांसह वाहनाचे कागदपत्र, आधारकार्ड, एटीएम आदींचा समावेश होता. त्यांनी पाकीट मिळण्याची आशा सोडली होती. दरम्यान, १५ दिवसांनी रसवंतीचालक नामदेव सांगळे यांचा त्यांना भ्रमणध्वनी आला. त्यांनी चौधरी यांना पाकीट आढळल्याचे सांगितले. ते परत घेवून जाण्याची विनंती केली.

ठळक मुद्देपाकीट परत : आर्णीच्या भाविकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील एक तरुण दर्शनासाठी गेला होता. तेथून परतताना त्याचे पाकिट एका रसवंतीवर हरविले. रसवंती चालकाने ते परत करून माणुसकीचा प्रत्यय दिला.येथील अभय रामेश्वर चौधरी हा युवक आई-वडिलांसह शिर्डी येथे दर्शनाला गेला होता. परत येताना शनि शिंगणापूरचे दर्शन घेतले. रस्त्यात अहमदनगर जिल्ह्यातील गुटुंबी आखाडा गावालगत शेतातील रसवंतीवर थांबले. नामदेव सांगळे यांच्या रसवंतीवर ते विसावले. तेथून सर्व परत आले. गावी परतल्यानंतर अभय यांना आपले पाकीट हरविल्याचे लक्षात आले. त्यात रोख १२ हजारांसह वाहनाचे कागदपत्र, आधारकार्ड, एटीएम आदींचा समावेश होता. त्यांनी पाकीट मिळण्याची आशा सोडली होती. दरम्यान, १५ दिवसांनी रसवंतीचालक नामदेव सांगळे यांचा त्यांना भ्रमणध्वनी आला. त्यांनी चौधरी यांना पाकीट आढळल्याचे सांगितले. ते परत घेवून जाण्याची विनंती केली. त्यानुसार अभय चौधरी तेथे पोहोचले. त्यांना रसवंती चालकाने रोख १२ हजारांसह पाकीट परत केले. यातून त्यांनी माणुसकीचा प्रत्यय दिला.