मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे. यामुळे गृहमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी मराठा कुणबी क्रांती मोर्चा समितीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने ...
लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड हडपणाऱ्या राकेश यादव टोळीवर आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात भूखंड खरेदीत साक्षीदार म्हणून भूमिका वठविणाºया दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
यवतमाळात नवे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव चार महिन्यांपासून शासनाकडे धुळखात आहे. पावसाळी अधिवेशनात या प्रस्तावाला टाळून मूल (ता. चंद्रपूर) येथे नवे महाविद्यालय मंजूर करण्यात आले. ...
भूमाफियांनी लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड बनावट मालक उभा करून बोगस खरेदीद्वारे परस्पर हडपल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. मूळ भूखंड मालकाने या प्रकरणाची तक्रार लोहारा पोलीस ठाणे आणि ‘एसआयटी’कडे (विशेष तपास पथक) केली आहे. ...
यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विद्यार्थ्यांनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत वृक्षारोपण केले. शाळेला असलेल्या कंपाऊंडची रंगरंगोटीही विद्यार्थ्यांनी केली. ...
जिल्हा कुस्तिगीर संघ आणि बाळासाहेब मांगुळकर मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातून हज येथे जाणारे २३ यात्रेकरू आणि समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी हा कार्यक्र ...
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा कुणबी समाज, मराठा कुणबी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
येथील धामणगाव रोडवरील टिंबर भवनजवळ सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपणाचा शुभारंभ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये हजारो बोगस आदिवासींनी राखीवर जागा बळकावल्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्यातच आता वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतही राखीव जागांचा लाभ घेण्यासाठी गैरआदिवासी विद्यार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले आह ...
जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे. ...