तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या ...
येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आशीर्वाद सोहळा’ पार पडला. यावेळी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील दोन जवानांच्या कुटुंबांना जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्या ...
तू पाह्यत राह्यली सगुण, लोक चंद्रावर गेले निघून अशा एकापेक्षा एक सरस कवितांनी श्रोत्यांना रिझविले. प्रसंग होता अंकुर साहित्य संघाच्या ‘आगमन शिशिराचे’ या कवी संमेलनाचे. ...
शहराचे भूषण असलेल्या येथील इंग्रजकालीन शिंगाडा तलाव प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अखेरचा घटका मोजत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनातर्फे तलावाचे खोलीकरण न करण्यात आल्याने आता केवळ पाण्याचे डबकेच साचले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात जलसिंचन अभियान राबविले. पहिले आरमार उभारले. स्त्रियांची अब्रू राखून सन्मान दिला. छत्रपती हे एक कुशल प्रशासक होते. ‘गमिनी कावा’ हे शिवरायांचे शस्त्र होते. शिवरायांनी विज्ञानवाद व प्रयत्नवाद जोपासला. ...
येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय देण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागणीची दखल घेत रविवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी प्रस्तावित जागेची स्थळ पाहणी केली. ...
‘मन की बात’ हा अभिनव उपक्रम राबविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पांढरकवड्यातील जाहीर सभेलाही ‘मन की बात’चेच स्वरुप दिले. सुरक्षेच्या नावाखाली ‘आम’ माणसांपासून चार हात राखून वागले म्हणजे माणूस ‘खास’ बनतो. कदाचित हेच सूत्र अवलंबून पांढरकवड्यात मोदींन ...
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले आहेत. रविवारी दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडाच्या गावकºयांनी प्रभातफेरी काढून सैनिक कुटुंबांसाठी मदत गोळा केली. ही मदत जिल्हा प्रशासनामार्फत पाठविणार आहे. ...
पुलवामा (काश्मिर) येथे शहीद झालेल्या वीर जवानांना शनिवारी वणीत फेरी काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळ व लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या या फेरीत १० हजार विद्यार्थ्यांसह नागरिकही सहभागी झाले होते. ...