‘अमृत’ योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पातून पाणी आणले जात आहे. ३०२ कोटी रुपयांच्या या योजनेची गाथा सर्वदूर पोहोचली आहे. करारानुसार ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करून प्राधिकरणाला योजना हस्तांतरित करायची आहे. याला अवघे दोन महिने शिल्लक आहे. ...
पोळा, गणेशोत्सव, मोहरम, दुर्गोत्सव व त्यापुढे असणारे सण लक्षात घेता, हे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी वणी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांनी गेल्या १५ दिवसांपासून शहरात विशेष मोहिम ...
ऑगस्ट महिना संपत आला असून अद्याप पावसाने सरासरी गाठली नाही. तालुक्याात लहान-मोठे ५० च्यावर तलाव आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पूस धरणात केवळ ३९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला साचलेल्या पावसावरच मुक्या जनावरांना तहान भागव ...
बुधवारी जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली. त्यावेळी दारव्हा येथे शिवाजी स्टेडियमवर शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा पार पडला. दारव्हा तालुक्यात यात्रा पोहोचल्यानंतर नगरसेवक प्रकाश गोकुळे यांच्या नेतृत्वात बोरी ते दारव्हापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आल ...
गावातल्या माणसाला तशी भांडवलशाही दुनिया जुमानत नाही. पण आपल्या मनात दबलेली खदखद व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या झडत्यांतून गावकऱ्यांना ही संधी मिळत असते. म्हणूनच यंदाच्या शेतीच्या अवस्थेवर बोलणाऱ्या झडत्या कास्तकारांनी तयार केल्या आहेत. ...