सोळाही पंचायत समितीमधील मागील वर्षीच्या पटसंख्येनुसार शिक्षण विभागाने गणवेश निधीची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे नोंदविली होती. परंतु, लॉकडाऊन कालावधीत परिषदेचे २०२०-२१ या वर्षाचे अंदाजपत्रक तयार असले तरी मंजूर झालेले नव्हते. त्यामुळे २६ ...
अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी नव्याने ६८ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये ४० पुरूष आणि २८ महिलांचा समावेश आहे. यामध्ये पांढरकवडा येथील २४ पुरूष आणि १८ महिलांचा समावेश आहे. यवतमाळ शहरातील भोसा रोडवर ...
दारव्हा-कुपटा राज्य मार्गासाठी कुंभारकिन्ही प्रकल्प क्षेत्रातून रस्ता बांधकाम कंपनीने अंदाजे एक हजार ब्रास अतिरिक्त गौण खनिज उत्खनन केले. त्याची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. यानंतर ही कारवाई करण्यात आली. या नोटीसमुळे कंपनीचे धाबे दणाणले. ‘ईगल इन्फ् ...
जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदासाठी निवडणूक घोषित झाली. त्यापैकी पुसद व उमरखेडचे संचालक बिनविरोध झाले. उर्वरित १९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना लॉकडाऊनमुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली तीन महिन ...
सोमवारी दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकाच दिवशी ४० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्याने कोरोना रुग्णांनी नव्वदी पार केली आहे. आता पांढरकवडा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली असून यातील एकाचा यापूर्वीच कोरोनाने मृत्यू झाला ...
तालुक्यात कोरोना रुग्णांनी शंभरी पार केली आहे. एकूण रुग्णांची संख्या १०९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत दोन जणांचे मृत्यू झाले आहे. आतापर्यंत १०९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भर पडत आहे. मात्र १०९ पैकी ६७ नागरिकां ...
थाळेगाव (पुनर्वसन) येथील खदानीतून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. नाममात्र रॉयल्टी व वाहतूक परवाना मिळवून हजारो ब्रास मुरुम खोदुन नेला जात आहे. काही दिवसांपूर्वी तर, ५० ब्रास मुरुमाची रॉयल्टी काढून हजारहून ब्रास मुरुम खोदून नेण्यात आला. ...
आकाश कांडुरवार असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. एमबीए झालेला हा युवक आधुनिक शेतीकडे वळला. स्वत: करत असलेले प्रयोग इतरांनीही करावे आणि समृद्ध व्हावे, असा त्याचा संदेश आहे. आजोबा गणपतराव कांडुरवार यांचा शेतीचा वारसा तो चालवत आहे. वडिलांकडूनही जितके शिकत ...
टिपेश्वरमध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे वाघ गावांमध्ये धडक देत आहेत. कोपामांडवी-अंधारवाडी या गटग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये तर वाघ थेट लोकांच्या घरापर्यंत येत असल्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंधारवाडीच्य ...