शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
3
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
4
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
5
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
6
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
9
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
10
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
11
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
20
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसापासून वानराचा धुमाकूळ

By admin | Updated: December 11, 2014 00:16 IST

१२ जणांवर हल्ला : ५ जण गंभीर जखमी.

अनसिंग (वाशिम): गेल्या पंधरा दिवसापासून गावामध्ये एका वानराने धुमाकुळ घातला असून तब्बल १२ जणांवर हल्ले केले असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. याकडे मात्र, वनविभागाचे दुर्लक्ष असून त्यांची थातुरमातुर कारवाई सुरु असून आजपर्यंत वानराला पकडण्यास वनविभागाला यश आले नाही.
अनसिंग येथे गेल्या पंधरा दिवसा अगोदर वानराचा कळप आला होता. तग धरुन राहाले त्या वानराने अगोदर गावातील लोकांवर खाद्य खाण्यासाठी हल्ले केले परंतु त्यानंतर सदर वानर रस्त्यामध्ये तसेच कोणलाही घरात घुसून जो व्यक्ती दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करीत आहे. गावामध्ये गेल्या पंधरादिवसामध्ये १२ जणांवर वानराने हल्ले केले आहेत त्यापैकी ५ जणांना जबरदस्त दातान तोडले असून नखाचा सुद्धा मार आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयग्रस्त झाले आहेत. वनविभागाच्यावतीने त्या वानराचा पाठलाग करुन धरण्याचा गेल्या पंधरादिवसापासून थातुरमातुर प्रयत्न सुरु आहे. परंतु त्यांना अद्यापही यश आले नाही. वनविभागाचे अनसिंग परिसरात नेहीच दुर्लक्ष आहे. गावात त्याची क्षरत बांधली असून त्यामध्ये कुणीही राहत नाही. वानराचा भितीमुळे गावात ठिकठिकाणी फटाके फोडून वानराला भिती दाखवण्याचा प्रयत्न सर आहे. परंत अद्यापही ४ानर गावा तच तडा धरुन बसले आहे. गावामध्ये शेतात न जात घरात राहणार्‍या व्यक्तीच्या संरक्षणाची लोकांना शेतांची कामे सोडून घरीच राहण्याची वेळ आली आहे.