शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सात दिवसात १३,६०० कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:41 IST

जिल्ह्यात चालूवर्षी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कोरोना संसर्गाने बाधित व्यक्तींची आकडेवारी नियंत्रणात होती; मात्र त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून हा ...

जिल्ह्यात चालूवर्षी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कोरोना संसर्गाने बाधित व्यक्तींची आकडेवारी नियंत्रणात होती; मात्र त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून हा आकडा १७ हजारांपेक्षा अधिक झाला आहे. त्यानुषंगाने प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी बाळगण्यात येत आहे. सद्यस्थितीत प्रत्येक कोरोना बाधिताच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जात आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना बाधितांवर उपचारासाठी पुरेशा खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन सुविधा असलेल्या ३७१ खाटा उपलब्ध असून सध्या ९४ रुग्ण उपचार घेत आहेत, तसेच व्हेंटिलेटर सुविधा असलेल्या ४४ खाटा उपलब्ध असून ७ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरी व ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली असून तेथे केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिली.