शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

पाणी असूनही टंचाई, तहानलेली तलासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:25 AM

परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढत असून जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पाणी टंचाई आहे. परंतु तलासरी गावात मात्र मुबलक पाणी असून अधिकाऱ्याच्या चालढकलपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वर्षभरापासून तयार असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तलासरी पंचायत समितीचे सदस्य सुनील निकुंभ यांनी तलासरी नगरपंचायतीला उपोषणाचा इशारा दिला आहे.

- सुरेश काटेतलासरी - परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढत असून जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पाणी टंचाई आहे. परंतु तलासरी गावात मात्र मुबलक पाणी असून अधिकाऱ्याच्या चालढकलपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वर्षभरापासून तयार असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तलासरी पंचायत समितीचे सदस्य सुनील निकुंभ यांनी तलासरी नगरपंचायतीला उपोषणाचा इशारा दिला आहे.तलासरी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाच कोटी रु पयांची योजना मंजूर करून ती तयार करण्यात आली योजना वर्षा पासून तयार असून तलासरी नगर पंचायत व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांच्या समन्वया अभावी पाणी पुरवठ्याचे नळ कनेक्शन न जोडल्यामुळे जनता पाण्यापासून वंचित आहे. निकुंभ यांनी लोकांची गैरसोय लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू न केल्यास १ मे पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. एक महिन्या पूर्वी नगर पंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करून ग्रामीण रु ग्णालयाला नळ कनेक्शन दिले परंतु थोड्याच अवधीमध्ये ती लाईल जागोजागी फुटल्याने पुरवठा बंद झाला. त्यामुळे जोडणीचे काम निकृष्ट झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.फुटलेले पाईप दुरु स्त करण्यात येत असून, नळ कनेक्शनसाठी अर्ज घेऊन कनेक्शन देण्यात येत आहेत.- सागर साळुंखे, मुख्याधिकारी,पाणी पुरवठा विभागाचे सहकार्य मिळत नसल्याने नळ कनेक्शन देण्यात विलंब होत आहे.- स्मिता वळवी, नगराध्यक्ष२५ एप्रिल पर्यंत जास्तीत जास्त कनेक्शन देण्याचा प्रयत्न आहे.- आर. ए. पाटील,उपअभियंता, पाणीपुरवठा

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरारwater scarcityपाणी टंचाईnewsबातम्या