शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाद्वारे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

By admin | Updated: December 13, 2014 22:43 IST

जिल्ह्यात यंदाच्या खरिपात काढण्यात आलेल्या नजर अंदाज पैसेवारीत १ हजार ४९ गावांची पैसेवारी ५० च्या आत आली. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याकरिता केंद्रीय कृषी

१,०४९ गावांची पैसेवारी ५० च्या आत : १० सदस्यांचे पथक येणार वर्धेत
वर्धा : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात काढण्यात आलेल्या नजर अंदाज पैसेवारीत १ हजार ४९ गावांची पैसेवारी ५० च्या आत आली. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक येणार आहे. पथक जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी करून व त्याची माहिती घेवून अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार आहे. विदर्भातील दुष्काळी परिस्थिती निवारण्याकरिता राज्याने केंद्राला मदतीची मागणी केल्याने १० सदस्यांचे दोन पथक विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत.
विदर्भातील दुष्काळी परिस्थिती व शेतकरी आत्महत्या बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक पाहणी करण्याकरिता १६ डिसेंबर रोजी वर्धेत येणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करून ते दुपारी १२ वाजता वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे येणार आहे. केंद्रीय कृषी विभागाचे हे पथक पूर्व व पश्चिम विदर्भातील ११ जिल्ह्यात पाहणी करणार आहे. यात पाहणीच्यावेळी पथकातील अधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याच स्थितीची माहिती घेणार आहे. पाहणीनंतर सदर पथक नागपूर येथे जावून मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्र्याशी भेट घेत चर्चा करणार आहेत. यावेळी सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानंतर सदर पथक दिल्लीला रवाना होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)