देवळी येथे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण व विश्राम गृहाच्या इमारतीचा श्रीगणेशा तसेच १५ कोटींच्या विकासकामांचीही पायाभर ...
महसुली नोंदीनुसार वाढोणा मंडळामध्ये ९९ मि. मी. पावसाची नोंद आहे. पीडित शेतकरी आता शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे. पीडित शेतकऱ्यांनी पीक आणि व शेतांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी तहसीलदार, आर्वी यांना शेतकऱ्यांनी साद ...
वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे अकरा जलाशये आहेत. त्यापैकी धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन उन्नई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प तसेच सुकळी लघु प्रकल्प सध्या १०० टक्के भरला आहे. तर बोर प्रकल्पात ५७ ...
तालुक्यात आजपर्यंत ९०० मि.मी. पाऊस झाला असून सततच्या पावसाने शेतकरी रासायनिक खताची मात्रा, किडीचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी योग्यरीत्या करू शकत नसल्याने खरिपातील ही दोन्ही पिके धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. ...
जिल्ह्याच्या विकासासाठी असणारा जिल्हा वार्षिक आराखडा २५० कोटी रुपयांपर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत. त्याचबरोबर जिल्हा विकास आराखड्यातून होणाऱ्या सर्व विकास कामांचे छायाचित्र आणि व् ...
शेखर शेंडे हे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असताना आमदार रणजीत कांबळे यांनी शेंडे यांना निवडून आणण्याकरिता सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले. सेलू तालुकाध्यक्ष म्हणून सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जाहीररित्या शेखर शेंडे यांन ...
स्थानिक गांधी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुणे यांनी नगर पालिका कार्यालयात मोर्चा पोचताच मोर्चेकरांना बाहेरच अडविले. काही महिलांनी पोलिसांचा गराडा तोडून नगर पालिका कार्यालयात प्रवेश केला. संतप्त महिलांनी नगराध्यक्षा ...
पती-पत्नीत खटकेही उडायचे. घटनेच्या एक दिवसांपूर्वी संतोष व वैशाली यांच्यात क्षुल्लक कारणावरून खडाजंगी झाली. त्याचाच वचपा काढण्यासाठी संतोषने झोपेत असलेल्या वैशालीचा गळा धारदार शस्त्राने कापून तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे ...
आश्रमातील कुटींना शाकारण्यासाठी तसेच बसावयास चटया बनवण्यासाठी उपयोगी पडणारे शिंदोल्याच्या झाडांचे प्रमाण कमी झाल्याने येथील शाकारणीत अडचणी उद्भवत आहेत. ...