आरोपी भाऊराव व त्याचे दोन मुले घनश्याम, शुभश्याम, मुलगी अलका व मोहन डफरे सर्व रा. नांदोरा (ड.) ता. देवळी यांनी २३ एप्रिल २०१२ ला सकाळी ११.३० वाजता नांदोरा येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तक्रारकर्ता महेंद्र राहाटे रा. वर्धा यांच्या मालकीचे शेता ...
मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बदोबस्त राहणार आहे. विशेष म्हणजे १४ टेबलवरून मतमोजणीची ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्यांच्याकडे निवडणूक विभागाचे ओळखपत्र त्यांनाच मतमोजणी स्थळाच्या परिसरात प्रवेश राहण ...
जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून परतीचा पाऊस सलामी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकऱ्यांना बाजारपेठेत ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी घरूनच ताडपत्री न्यावी लागत आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असून अनेक शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचा श् ...
या भागातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरीत्या झाली असली तरी पाती आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यंदा सुरूवातील पावसाने दांडी मारली होती. परंतु ...
प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत प्रत्यक्ष मतदान करावे, असे आवाहन समाजातील सर्व स्तरातून केले जाते. परंतु, यंदा गत वर्षीच्या तुलनेत कमी मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात आर् ...
आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभेत झालेल्या मतदानाची तुलना केली असता वर्धा यंदा पिछाडीवर राहिला आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रातील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ४७ उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये सील बंद झाले असून सध्या ...
मतदान अधिकाऱ्यांनी मशीनमध्ये बिघड आल्याची बोंब मारली. त्यानंतर लागलीच निवडणूक निर्णय अधिकारी घटनास्थळी पोहचले तर मशीन सुरूच होती. असे असले तरी जबाबदार अधिकाºयाकडून उलट सुटल चर्चा पसरविण्यात आल्याने अनेक मतदारांना आल्या पावली परतावे लागले, हे तितकेच ख ...
हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील काही ठिकाणावरील मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आल्याने सहा मशीन तातडीने बदलविण्यात आल्या. देवळी विधानसभा मतदान क्षेत्रातील सोनेगाव आबाजी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएमची बॅटरी डाऊन झाल्याने त्याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम ...
विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम यावर्षी चांगलाच रंगलेला आहेत. आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा मतदार संघातून ४७ उमेदवार रिंगणात होते. त्यांना प्रचाराकरिता मिळालेल्या बारा दिवसाच्या कालावधीत त्यांनी आपला मतदार संघ पालथा घालण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली ...
२०१८-१९ या शैक्षणिक सत्रातील पैसे शासनाने मंजूर केले आहेत. मात्र, ते शाळांपर्यंत पोहोचविताना निकष लावले जात आहे. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार ज्या शाळा आपली अॅडमिशन फी जाहीर करतील, त्यांनाच प्रतिपूर्ती दिली जाणार आहे. शाळांना पहिली ते आठवीसाठी आका ...