या अभिनव प्रयोगाकरिता विद्यार्थी, शिक्षकांनी संपूर्ण कारंजा शहरातील हॉटेल, पाणी विक्रेते, यांच्याकडे जाऊन पाण्याच्या खाली ४ हजार बाटल्या गोळा केल्या. यानंतर आपणाकडे असलेल्या रिकाम्या बाटल्या अस्ताव्यस्त न फेकता त्या एका ठिकाणी गोळा करून आम्हाला बोलवा ...
अभियंता अतकरे, लाईनमन ढोबळे या दोघांनी संगनमत करून शेकडो लोकांना सार्वजनिक खांबावरून वीज चोरण्याची मुभा दिली होती, कारवाई दडपण्याच्या बदल्यात प्रत्येकाकडून पाच हजारांची लाच स्वीकारत होते. मात्र, मृताने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून पंधरा हजार ...
वासुदेव लढी रा. साखरा, असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची मुलगी व अमन रामकृष्ण आदमने (१०) हे दोघेही वासी येथील ज्ञानज्योती इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. दोघेही एकाच स्कूलबसने शाळेत जातात. गुरुवारी बालकदिनी वासुदेव लढी य ...
तळेगाव तालुक्यातील संत्रा पिकाला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या भागातील ७२ हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून यापैकी ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांच्या फळबागांतील संत्रा फळाला गळती लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...
मोई (तांडा) येथील रामकिसन सरदार राठोड (४५) यांच्याकडे सव्वाचार एकर शेती आहे. सततची नापिकी व दुष्काळाने त्यांनी आधीच धसका घेतला होता. साडेचार लाखाचे कर्जही होते. अशातच त्यांना घरगुती वापराचे बिल आले. मात्र परिस्थिती अभावी बिल भरले नाही. ७ ला त्यांचा व ...
या परिषदेला प्रशांत गावंडे, चंद्रशेखर डोईफोडे, रवी पाटील अरबट, संगीता मालोड, हितेश महल्ले, महेश पेंदे, रामचंद्र बारंगे, अनिल पेंदाम, विजय गाखरे, अमोल घागरे, योगेश दलाल, शंकर बारंगे, उत्तम चोपडे, श्रीधर धामणकर, किशोर उकंडे, केशव भक्ते, बाबा शेखार, बाप ...
पांदण रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने बोरखेडी येथील शेतकरी जीव धोक्यात घालून नदीच्या पात्रातून वहिवाट करीत आहे. अशातच शेतकरी लीलाधर चंदीवाले, मुलगा उमेश चंदीवाले हे दोघेही बैलबंडीने शेतात जाण्यासाठी निघाले. जाम नदीच्या पात्राला भरपूर पाणी होते. बाजूल ...
सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील टेकडीवर मोठ्या प्रमाणात खाणपट्टे असून तेथे अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन सुरू होते. येथील १३ खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्ये संपली होती. शासनाच्या नवीन धोरणानुसार या खाणपट्टयांचे नूतनीकरण करणे शक्य नसल्याने नव्याने लिलाव ...
शेतकऱ्यांनी पिकांची हमी म्हणून पीक विमाही उतरविला. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. परंतु, कंपन्या नुकसान भरपाई देण्यास कुचराई करीत आहे. तसेच खरीप हंगामा ...
भरधाव ऑटो पुलगाव-नाचणगाव मार्गावरील साई पार्क समोर आला असता अचानक जोराचा स्फोट झाला. यामुळे ऑटोचालक शेख फारूक रा. नाचणगाव याच्यासह ऑटोतील प्रवाशांची एकच भांबेरी उडाली. जोराचा आवाज झाल्याने नेमके काय झाले याची माहिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळाकडे धाव ...