जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शहरात एकमेव पोलीस ठाणे आहे. ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक फौजदार, दहा हवालदार, नऊ नायक पोलीस आणि १५ शिपाई, य ...
यावर्षी पीक कर्ज वाटपात नव्याने ४ हजार १४२ शेतकरी खातेदार जुळले असून त्यांना ३८.९९ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ हजार ४६ पर्यंत वाढली आहे. त्यांना ५८.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. महात्मा ज्य ...
सकाळी तीन तास आणि रात्री पाच तास असा तिचा नियमित अभ्यास असायचा. शाळेत जाण्यासाठी तिला तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असे. विज्ञान, इंग्रजी व गणित हे तिचे आवडते विषय. गणितात शंभरपैकी ९८ आणि इंग्रजीत १०० पैकी ९३ गुण मिळाले. विज्ञानात अपेक्षेपेक्षा कमी ...
चितोडा येथे रोज मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या व्यक्तीची पत्नी घरदार, कुटुंब सोडून तसेच पोटच्या मुलींना उघड्यावर सोडून प्रियकरासोबत पलायन केले. रात्र होताच मुलींना आई डोळ्याने न दिसल्याने मुलींसह वडिलांनी संपूर्ण गावात तिचा शोध घेतला. मात ...
पशुपक्ष्यांसह माणसेही जखमी होत असल्याने या मांज्याच्या विक्रीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असली त ...
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून आर्वी शहराची ओळख होवू लागली आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोना रूग्ण हिवरा (तांडा) येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यूमुखी पडली तेव्हापासून आजपर्यंत आर्वी तालुक्यात व शहरात ९९ रूग्ण आढळले ५ रूग्णांचा क ...
समुद्रपूर येथील ४१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती ठिक नसल्याने तो ३० जुलैपासून प्राथमिक उपचार घेत होता. दरम्यान कोरोनाची लक्षणे त्यात दिसून आल्यावर कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्याला कोरोनाचा संसर्ग झाल ...
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे नोकरीसाठी जिल्ह्यातून २० हजारांवर युवकांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी सात हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व निर्मिती, बँक ...
वर्धा जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील १६०० ग्रामसभांनी दुग्ध, पशुसंवर्धन व्यवसायाच्या उन्नतीसाठी करावयाच्या सुचनांचा मसुदा राज्य सरकारला नुकताच सादर केला आहे. ...