बापूजींचे सुवर्ण स्वप्न साकार करूया, या मराठीतील बोलाने आणि जगातील इतरही भाषांमध्ये आपल्या अमोघ वाणीने ...
तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट पसरू लागली आहे. परिणामी, एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच पारा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना अमर्याद अधिकार दिले आहे. ...
वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुलीने परस्परच विकली. यासाठी वडिलांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला उभे केले तर दलालाची मध्यस्थी स्वीकारण्यात आली. ...
केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सराफा व्यावसायिकांवर एक्साईज ड्युटी उत्पादन शुल्क लादले. ...
येथील सुगुणा फूड्स कंपनीतील कामगारांवर व्यवस्थापनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करीत .... ...
तालुक्यतील मोर्शी व खसरखांडा या दोनही गावात पाण्याकरिता हाहाकार माजला आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाण्याच्या थेंबाकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे. ...
अख्खे आयुष्य समाजकार्यात झोकून मदतीसाठी तत्पर असणाऱ्या श्याम गायकवाड या कफल्लक लोकनेत्याने देहदान करून अखेरच्या श्वासानंतरही समाजसेवेचा वसा जपला. ...
जिल्ह्यामध्ये १,२८१ अंगणवाडी असून १७६ मिनी अंगणवाडी आहेत. यातील २८८ अंगणवाड्यात स्वच्छतागृह नसल्याची माहिती आहे. ...
जिल्ह्यातील अनेक नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे तहसील कार्यालयात कामांचा खोळंबा होत आहे. ...