शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून जड वाहतूक शहराबाहेरील बायपासद्वारे वळविण्यात आली आहे. ...
आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडत आहे. वर्धेत मात्र याच सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला दांडी बसत असल्याने ही सेवा जिल्ह्यात ...
जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत मुंबई येथे काढण्यात आली. ...
जिल्ह्याचे लक्ष असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची बुधवारी सोडत झाली ...
इमारत मोडली तर पुन्हा बांधता येईल, स्वच्छतागृह मोडले तर पुन्हा बांधता येईल; पण विद्यार्थी मोडला तर पुन्हा आयुष्यात कधीही बांधता येणार नाही. ...
येथील विदर्भ प्रसिद्ध शेख फरीदबाबा दर्गाह टेकडी आणि दर्गाह हजरत बाबा शेख फरीद साखरबाऊली येथे ऊर्सला प्रारंभ झाला आहे. ...
केंद्र शासनाच्या लोकोपयोगी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत व बेरोजगार युवकांपर्यंत पोहचविण्याकरिता अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा, ...
महाराष्ट्र शासन, आरोग्य सेवा असे लिहून असलेल्या चारचाकी वाहनाने जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतूक होत ... ...
विजयादशमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ‘रावण दहन’ कार्यक्रम करण्यात येता. हा कार्यक्रम आदिवासी संस्कृतीचा अपमान असून.... ...
वैद्यकीय सेवेत हृदयाच्या व मेंदुच्या, मज्जासंस्थेच्या शस्त्रक्रिया शल्यचिकित्सकांसाठी अजूनही आव्हान मानल्या जातात. ...