शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
9
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
10
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
11
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
12
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
13
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
14
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
15
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
16
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
17
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
18
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
19
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
20
​मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'जॉन अब्राहम' म्हणून करत, अमित ठाकरेंची व्हीआयपी संस्कृतीवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतील पाच जणांना केले दोन वर्षांकरिता हद्दपार

By admin | Updated: March 20, 2016 02:14 IST

शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता समाज विघातक गुन्हे करणाऱ्या ...

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कारवाई
वर्धा : शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता समाज विघातक गुन्हे करणाऱ्या पाच जणांना वर्धेतून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे करण्यात आली.
राकेश मुन्ना पांडे (२५), गणेश श्यामराव पेंदोर (२८), दीपक ऊर्फ सोनू विजय वासनिक (२३), अमोल गणेश गेडाम (२४) चौघेही रा. इतवारा बाजार तर सचिन ऊर्फ भुरी श्याम अरखेल (२८) रा. पुलफैल या पाच जणांचा यात समावेश आहे.
हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या पाचही जणांवर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, खून, खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण, दहशत पसरविणे, मारपीट करणे यासह अवैध दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. हद्दपारीची कारवाई झालेले पाचही जण टोळीने गुन्हे करीत असल्याचे समोर आले आहे. या टोळीचा म्होरक्या राकेश पांडे हा होता. गुन्हेगारी टोळीचा बिमोड करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ प्रमाणे ठाणेदार एम.पी. बुराडे यांनी या पाच जणांवर हद्दपारीचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला. एलसीबीने हा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. यावर अधीक्षकांनी आदेश काढून या पाच जणांना दोन वर्षाकरिता वर्धेतून हद्दपार केले. या आदेशाच्या अंमलाकरिता शहर ठाण्याकडून कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम. डी. चाटे, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. पी. बुराडे यांनी केली.(प्रतिनिधी)