साहित्य ही मतस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निर्मिती आहे आणि या स्वातंत्र्याचा भारतीय नागरिकांना प्राप्त झालेला अधिकार जन्मसिद्ध म्हणावा असा आहे ...
विविध माध्यमातून मतमतांतरे व्यक्त होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्कटदाबीचा थेट सामना करण्यासाठी मानवी हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. ...
असहिष्णूतेच्या विषयावर भाषण झाल्यास सरकारला फटकारे लागतील या भीतीने उद्घाटक नयनतारा सहगल यांची यवतमाळच्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एन्ट्रीच साहित्य महामंडळाने रोखल्याने या संमेलनाची गरिमा व विश्वासाहर्ता संपलेली आहे. ...
यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना राज्य सरकारच्या दबावामुळे ऐनवेळी कार्यक्रमाला येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ...
जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक- दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून हे यशस्वी आयोजन होत आहे. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ८११ नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. अंध व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी निष्काम भावनेने नेत्रशस्त्रक्रिया करत असल्याचे पद्मश्री डॉ. तात्या ...
जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत दिली. एसपी राज कुमार यांनी गुन्ह्यांच्या ३० ते ३२ प्रकारांचा वर्षभरातील लेखाजोखा मांडला. ...