मार्च, एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचे महिने असतात. आता मात्र ऋतू राहिलेला नसून आहे. गेल्या काही दशकांत प्रत्येक वर्ष सर्वाधिक उष्ण नोंदविले जात आहे. प्रत्येक वर्षी मागचा विक्रम मोडला जात आहे. ...
Nagpur News: अवकाळीचे सावट संपल्यानंतर सूर्याचा ताप वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज हाेता, पण आता पुन्हा परिस्थिती बदलली असून मे महिन्याचा शेवटही विजांची चमक आणि वादळ वाऱ्यानेच हाेणार, अशी शक्यता विभागाने वर्तविली आहे. ...