त्यामुळे नागरिकांना गावातील एका हातपंपावरच पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत होते. हातपंपामध्येही अनेकदा बिघाड यायचा. त्यामुळे नागरिकांनी येथे विहीर बांधकामाची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली असून आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत ठक्करबाप्पा योजनेतू ...
कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊन शहर पाणीपुरवठ्यासाठी तीन योजना राबविल्या गेल्या असून, साठवण तलावात मुबलक पाणीसाठा शिल्लक असतानाही येवला शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा पालिकेला करता येत नाही. त्यामुळे नव्या वर्षात तरी शहरवासीयांसाठी दररोज स्वच्छ आणि शुद्ध ...
महाबळेश्वर-वेण्णालेक या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा वेण्णालेक पंपिंग स्टेशनपासून विल्सन पॉर्इंटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेली लोखंडी पाईपलाईन गुरुवारी पुन्हा एकदा फुटल्याने सुमारे वीस ते तीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडाल्याचे ...
बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन ...
येवला शहरातील बाजीरावनगर भागात पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवक प्रा. शीतल शिंदे यांनी पालिकेच्या सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालिकेच्या सभागृहात मालमत्ता करवाढीसंदर्भात नगरसेवकांच्या विशेष सभेचे निमित ...
जिल्ह्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली असून उन्हाळ्यात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट राहणार नसल्याचे संकेत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक पाणी पातळीत पवनी तालुक्यात ०.९५ मीटर त ...
‘एक धाव पाण्यासाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन जल परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी १०० स्वयंसेवकांनीही या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला. ...