भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंधू' मोहिमेत आता नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांनाही बाहेर काढले जाणार आहे. ...
इस्रायलबरोबर संघर्ष सुरू असतानाही इराणने आपल्या देशात अडकून पडलेल्या एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी जाता यावे, यासाठी आपली हवाई हद्द खुली केली. ...
इराणने युद्धग्रस्त शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तातडीच्या सुटकेसाठी आपले हवाई क्षेत्र विशेषतः भारतासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. ...