महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
शहरात साडेतीन महिन्यात ४५० कोरोनाबाधित होते, तर ११ जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दोन हजार बाधित झाले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. सामान्य जीवन जगण्याची मुभा दिली, परंतु कोविड-१९ च्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. वागणूक व सवयी ...
शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परि ...
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतीदरम्यान लॉकडाऊनचे नियम पाळा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंढे यांनी सदर, इंदोरा, जरीपटका भागातील बाजारांचा दौरा करून नि ...
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर शहरातील कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नियमांचे पालन होत नसल्याने संसर्ग वाढत आहे. याची दखल घेत ‘अॅक्शन मोड’वर आलेले महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे सोमवारी रस्त्यावर उतरले. ...
‘मिशन बिगीन अगेन' अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. परंतु, शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन न झाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला. शहरातील दुकानदाराकडून विविध आदेशान्वये नमूद कोविड उपाययोजना व नियमांचे योग्य पालन होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अहवाल सादर न करता याबाबतचे ठराव व आदेश निलंबित किंवा विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले आहेत. ...
शहरातील नाले आणि गडरलाईनवरील अतिक्रमण हे पावसाचे पाणी घरात शिरण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरत आहे. मुसळधार पाऊस आला की, नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमी ही परिस्थिती उद्भवते. या विषयाच्या अभ्यासाअंती नाला आणि गडरलाईनवर असलेले अतिक्रमण हे सर्वात मोठे ...