नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी प्रशासनाकडून कठोरातील कठोर प्रयत्न करण्यात येत असतात. मात्र मुंबईत वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लघन केलं जातय. महत्त्वाची बाब म्हणजे नियम मोडणाऱ्यांकडून कोट्यवधींची दंडाची रक्कमही भरली गेली नसल्याचे समोर आलं ...