मानोरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने अप्पर सचिव प्रि. शं. कांबळे यांनी दि. ९ सप्टेंबर रोजी राज्यातील शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा निर्णय काढला असून हा निर्णय अन्यायकारक असल्याचा संता ...
जिल्हांतर्गत बदलीतील विस्थापित आणि रॅडम राउंड बदलीतील शिक्षकांचे चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषद प्रशासन समुपदेशन करीत असल्याचा आरोप करत या पद्धतीला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीविरोधात सर्व शिक्षक संघटनांनी प्राथमिक श ...
डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले वर्गात विद्यार्थ्यांची अनियमितता, विद्यार्थ्यांचा अध्ययनात आवश्यक प्रतिसाद न मिळणे, परीक्षेचे पॅटर्न बदलणे, परीक्षेचा पाहिजे तसा सराव झाला नाही आदी कारणे निकाल कमी लागण ...
यावर्षी जिल्हा परिषदेने शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरितच केले नाही. त्यामुळे जिल्ह्याची परंपरा खंडित झाली होती. मात्र इब्टा संघटनेने शिक्षकांना एकत्र आणून जिल्हा स्तरीय पुरस्काराचा सोहळा पार पाडून ही परंपरा अखंड राखली. ...
जिल्ह्यात पदस्थापना पेसा तसेच अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक म्हणून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांसह स्थानिक आदिवासी शिक्षकांनाही अनुसूचित तथा पेसा क्षेत्रातच पदस्थापना देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य का ...
यावल पालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आलेली शिक्षकेतर भरती रद्द करण्यात यावी व अहवाल पाच दिवसांच्या आत पाठवण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी मुख्याधिकाºयांना दिला आहे. ...
उत्कृष्ठ मार्गदर्शन आणि आपल्या सखोल अभ्यासातून लहान मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षक करतात. त्यांच्या मार्गदर्शनातून भावी पिढी तयार होत असून भारतीय समाज व्यवस्थेला दिशा देण्याचे कार्य शिक्षकाच्या माध्यमातून सुरु आहे. शिक्षक हा समाज व्यवस्थे ...