शहरातील दिव्यांगांच्या नावावर असलेल्या घर व पाणीकरामध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. हा खर्च महापालिकेच्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी दिव्यांग कल्याण व पुनर्वसानासाठी राखीव ठेवल्या जाणाऱ्या निधीतून केला जाणार आहे. ...
शहराची सुरुवात होणाऱ्या अर्जुननगर-रहाटगाव प्रभाग घ्या किंवा बडनेराच्या नवीवस्तीतील शेवटचा प्रभाग, या सर्व प्रभागांत स्वच्छतेबाबत नागरिकांच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. यामध्ये आता आरोग्य अन् स्वच्छता विभागून महापालिका प्रशासनाने स्वत:च्या पायावर क ...
पाणीपट्टी कराची स्वतंत्र वसुली केली जाते. पाणीपट्टीची एकूण मागणी १ कोटी १९ लाख ८५ हजार ४४० रुपये आहे. त्यापैकी ४५ लाख ७ हजार ४८१ रुपये वसुली झाली आहे. नगर परिषदेला करांच्य माध्यमातून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग नगर परिषद स्वत:च्या आवश्यकतेप्रमाणे ख ...