पोलीस पीडितेला पोलीस स्टेशनला या असा आग्रह करीत आहेत. कशासाठी ते सांगत नाहीत, लेखी पत्र देत नाहीत. पीडितेला वारंवार पोलीस स्टेशनला का बोलविण्यात येत आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. ...
फलटणला जाण्यासाठी पहाटेपासून दर १ तासाला बस आहे, तरुणी ही वेळोवेळी फलटणला जात असल्याने तिला याबाबत माहिती असूनही अनोळखी माणसासोबत जाणे ही बाब अशक्य आहे ...