अध्यात्मिक, मराठी बातम्या FOLLOW Spiritual, Latest Marathi News
मळलेली माणसं सत्पुरुषाच्या सहवासात परिष्कृत होतात. ...
ज्याचे मन पवित्र आहे तोच सर्व सुखाचा अधिकारी आहे. ज्यांचे मन अपवित्र आहे तो सुख भोगू शकत नाही. ...
आयुष्य काशीत व्यतित करणारे कबीर आयुष्याच्या सायंकाळी मगहरला गेले आणि येथे मृत्यू आल्यानंतर नरकाची प्राप्ती कशी होते, याचा मला अनुभव घ्यायचा आहे, अशी गर्जनाच कबीरांनी केली. ...
आज आपण ज्याला प्रेम म्हणतो, ते प्रेम नसतेच. तो असतो वासनेचा ज्वालामुखी. ...
धार्मिकता, धर्मश्रद्धा आणि आध्यात्मिकता हातात हात घालून चालतात. ...
जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान म्हणजे युद्धभूमीवरील गीता ग्रंथ होय. ...
तीर्थाला जे तीर्थपण येते ते संतांमुळेच येते. संत हे तीर्था लाही शुचित्व देतात. ...
धर्माबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील; परंतु मानवता हीच सर्व धर्माची शिकवण असेल. ...