शासन निर्णयाप्रमाणे शासनाकडून त्यांना २ हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
भारतीय सैन्य दलाच्या वतीने बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर या पाच जिल्ह्यातील तरुणांसाठी ४ फेब्रुवारी रात्री ११ पासून पासून भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याने मंगळवारी सकाळपासून तरूणांचे जथे सैनिकी विद्यालयाच्या परिसरात पहायला मिळाले. ...
भारतीय सैन्य दलाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून सैन्यदल भरतीला सुरुवात होणार आहे. बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद , लातूर या पाच जिल्ह्यातील जवळपास ५० हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ...
सहा बोफोर्स तोफांनी एकत्रितपणे प्रत्येकी दोन बॉम्बगोळे लक्ष्याच्या दिशेने दागत उद्ध्वस्त केले. या युद्धजन्य प्रात्यक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिद्ध करत.... ...