आदिवासी समाजात २१ बोटांची मुलगी घराण्याला बाधक ठरत असल्याची अंधश्रद्धा येथील आदिवासींमध्ये रुळली आहे. अशा मुलींना लग्नावेळी वरपक्षाकडून हीन वागणूक मिळण्याची भीती व्यक्त केली जाते. ...
पाकिस्तानी लोकांमध्ये भारत आणि येथील लोकांबद्दल प्रचंड प्रेम व आपुलकी आहे. या भेटीने गैरसमज दूर झाले. माणूस म्हणून त्यांनाही संघर्ष नको, शांतताच हवी आहे. ...
तीनदा उड्डाणपुल्लाच्या बांधकामाचे बजेटसुध्दा वाढविण्यात आले. तरी उड्डाणपुल पुर्ण झाला नाही. दक्षिणेकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने रैल्वे फाटक खूप वेळा बंद होत असते. वाहतुकीच्या दृष्टीने राजुरा मार्ग महत्त्वपूर्ण आहे. या मार्गावर आंद्रप्रदेश, तेलंगणा ...
शासनाच्या अटल स्वावलंबन मिशन योजनेंतर्गत समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद व सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १२२ दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप सोमवारी करण्यात आले. ...