बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच बालकांच्या संदर्भातील योजना राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बालसंरक्षण कक्षाला गेल्या दोन महिन्यांपासून कुलूप लागले आहे. बालहक्कासाठी कितीही सकारात्मक योजना करण्यात आल्या असल्या तरी बालसंरक्षण कक्ष ...
पाणी वाहून गेल्याने जैनपूर कठोरा येथील शेतकऱ्यांनी शासनाची वाट न पाहता ४ लाख ५० हजार रूपये जमा करून या फुटलेल्या बंधा-यामध्ये माती व मुरूमाचा भराव भरून पाणी अडविले आहे. ...
त्यामुळे बेरोजगारांनी उत्साहात अर्ज सादर केले. मात्र निवडणुकीदरम्यान आचारसंहिता आणि आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे जिल्हा परिषद नोकरभरती रखडली आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्यापर्यंत हा विषय मार्गी लागणार नसल्याची चिन्हे असल्याने बेरोजग ...
स्पर्धेत अभिजात कला सादर होणार आहेत. काही सामाजिक आशयाची नाटके सुध्दा सादर होणार आहे. नाट्यकलेची जोपासना करणाऱ्या सर्व कलावंतांनी गेली अनेक वर्षे परिश्रम घेत महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अधिक संपन्न केली असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार य ...
जिलानीबाबा जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ १८ नोव्हेंबर रोजी सोमवारपासून होत आहे. आज दुपारी धार्मिक प्रचवन तसेच धार्मिक ग्रंथाचे पठन करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी मंगळवारला सकाळी ९ वाजता परचम कुशाई व फ ...
जिल्हाधिकारी व आ.डॉ.देवराव होळी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४ ते २०१७ या कालावधीत दहावी नापास असलेल्या सर्व फवारणी कामगारांना आरटी वर्करचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र ...