कोरोना व्हायरस रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यातच संचारबंदी व जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे. लोकांनी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच हॉटेल्स, रेस्टारंट, देवस्थाने, पा ...
चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात तूर, मुग, उडीद, चना, पोपट, वाल, बरबटी आदी कडधान्याच्या पिकांची लागवड करतात. यावर्षी रबी हंगामातील पिकांचे दाणे भरीत असताना वाताव ...
साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाला विदेशातून किंवा संसर्गजन्य असलेल्या शहरातून आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद घेणे, अशा व्यक्तींची ...
पांढरकवडा शहरात महावितरणने वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी खांब उभे केले आहे. ग्रामीण भागातही गावोगावी वीज पोहोचली आहे. पांढरकवडा तालुक्यातील १४१ गावांत जवळपास सर्वच ठिकाणी वीज पोहोचली आहे. मात्र वीज पुरवठा करणारी यंत्रणा अत्यंत खिळखिळी झाली आहे. ...
मासिक सभेला नियमानुसारच काम करण्याचा पावित्रा घेतल्यामुळे खंडविकास अधिकाऱ्याने नवीन शक्कल लढवून मासिक सभेच्या हजेरी बुकवर सहीच घेतली नाही. उलट सभापतीवर काही पंचायत समिती सदस्याला हाताशी घेऊन आक्षेप नोंदवून मला सभेतून वाकआऊट करण्यास भाग पाडले. तसेच बी ...
चामोर्शी शहरातील कुंभार समाजाचे कारागिर मातीपासून माठ व इतर वस्तू तयार करीत असतात. हे साहित्य तयार करण्यासाठी येथून १० किमी अंतरावर असलेल्या तळोधी मो. या गावाच्या तलावातील माती ट्रॅक्टरद्वारे चामोर्शीत आणत आहे. प्रती ट्रॅक्टर दोन हजार रुपये प्रमाणे क ...
- डॉ. रविनंद होवाळ (प्रवर्तक, शोषणमुक्त भारत अभियान) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून समाजवाद हा शब्द वगळावा; त्यासाठी घटनादुरुस्ती करावी, असा ... ...